महाभारत से कर्म और लाइफ मैनेजमेंट के कुछ सूत्र सीख सकते हैं।
महाभारत से कर्म और लाइफ मैनेजमेंट के कुछ सूत्र सीख सकते हैं।
आज हम महाभारत से कर्म और लाइफ मैनेजमेंट के कुछ सूत्र सीख सकते हैं।
सकारात्मक दृष्टिकोण-
महाभारत का सबसे बड़ा सूत्र है सकारात्मक दृष्टिकोण। जो भी हो रहा है उसमें
सकारात्मक दृष्टि से देखें। उसमें अपने लिए कुछ नई संभावनाएं तलाशें। जब युधिष्ठिर और
दुर्योधन के बीच राज्य का बंटवारा हुआ तो दुर्योधन को हस्तिनापुर का राज्य मिला और
पांडवों को वीरान जंगल खांडवप्रस्थ, लेकिन पांडव दु:खी नहीं हुए उन्होंने भगवान कृष्ण की
मदद से उसे इंद्रप्रस्थ बना दिया।
- संयमित भाषा,
महाभारत सिखाती है कि शत्रुओं से भी संयमित भाषा से बात करनी
चाहिए। जिससे हमारे भावी संकट टल सकते हैं। इंद्रप्रस्थ में द्रोपदी ने दुर्योधन को अंधे का
बेटा कहकर मजाक उड़ाया और खुद अपमानित हुई।
- शांति का रास्ता
सबसे श्रेष्ठ होता है। महाभारत सिखाती है कि जीवन में सबसे मुश्किल
से केवल शांति ही मिलती है। भगवान कृष्ण ने शांति के लिए मथुरा छोड़ द्वारिका बसाई।
महाभारत युद्ध के पहले भी वे खुद शांति दूत बने थे।
- आज के प्रतिस्पर्धा
के दौर में सबसे कठिन है प्रतियोगिता में टिकना। भगवान कृष्ण के
जीवन से सीखा जा सकता है कि जब तक आपको अपने
शत्रु की कमजोरियों का पता न हो,
उससे दूर ही रहना चाहिए। जब हमें दुश्मन को हराने का सूत्र मिल जाए तभी किसी से
मुकाबले में उतरना चाहिए।
- पांडवों में एकता का सूत्र द्रोपदी थी, जो कि प्रेम का प्रतीक थी और सौ कौरव
भाइयों में एकता का उद्देश्य राज्य का लालच था। हमारे संबंधों के केंद्र में जैसी भावनाएं
होंगी, उसका परिणाम भी वैसा ही होगा। पांडव प्रेम से अंत तक साथ रहे, कौरव युद्ध में
मारे गए।
-------------------------------------------
महाभारत एक रूपक!
किशोर अस्थाना
धृतराष्ट्र म्हणजे आपलं मन, अनेक विचारांना आणि विकारांना जन्म देणारं. धृतराष्ट्र आंधळा होता; आपलं मनही आपल्या विकाराकडे अंधपणानेच पाहत असतं. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी आंधळी नव्हती. परंतु, डोळ्यांवर पट्टी लावून जगत होती. त्याचा अर्थ आपण अनेक घटनांकडे डोळेझाक करीत असतो...
महाभारत हे जीवनाचं उत्कृष्ट आणि नितांतसुंदर असं एक रूपक आहे. या सुंदर महाकाव्यात वर्णन केलेली दौपदी म्हणजे मानवी शरीर आहे. पांडव म्हणजे पाच संवेदना आहेत. पांडवांची शंभर चुलत भावंडं कौरव, माणसांचे मनोविकार आहेत.
ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराला वाटत असे की, आपण कुशल जुगारी आहोत आणि जुगारात कौरवांना सहज जिंकू शकतो. संवेदनशील मनालाही नेहमी असचं वाटत असतं की, आपण मनोविकारावर सहज मात करू शकतो. जुगारात पांडव आपलं सर्वस्व गमावून बसतात, इतकंच नव्हे तर आपली प्रिय पत्नी दौपदी हिलाही पणास लावून तिलाही हरवून बसतात, तद्वत आपणही मनोविकारास बळी पडून सर्वस्व घालवून बसतो आणि अध:पतनाद्वारे आध्यात्मिक जगातून हद्दपार होतो. दौपदीसारखं सर्वकाही गमावून बसल्यावर देव आपल्या मदतीला धाव घेतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपलं शरीर आपल्याला सोडून जात नाही, ते साथ देत असतं.
आपल्यात काही सद्गुण असतात, तद्वत कौरवांतही अनेक चांगली माणसं होती. तरीही, कृष्णानं अर्जुनाला कौरवांसह त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांचा नि:पात करण्याचा सल्ला दिला. चांगलं आणि वाईट अशा सर्वांचाच समूळ नाश करणे अगत्याचे आहे, हे कृष्णानं अर्जुनाला पटवून दिलं. वाईटाच्या संगतीत जगत असलेल्या चांगल्यांना जगण्याचा हक्क राहिलेला नाही. या सर्वांचा नाश तू करीत नाहीएस, तर तू केवळ एक निमित्त आहेस, असेही कृष्णाने अर्जुनाला आवर्जून सांगितले.
माणसाला मनावर विजय मिळवायचा असेल तर सत् आणि असत् या दोन्ही प्रवृत्तींवर मात केली पाहिजे. त्या वेगवेगळ्या राहता कामा नयेत. प्रत्यक्षात आपणाकडून तसं होत नाही. आपण आपल्या कृतीनं त्यांना स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ज्यावेळी आपण त्यावर मात करतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं मुक्त होतो.
कौरव आणि पांडव एकमेकांना जेथे भिडले ते कुरूक्षेत्र म्हणजे आपलं प्रत्यक्ष जीवन. हे जीवन जगताना आपणावर अनेकदा युद्धाचे प्रसंग येतात. आपले संवेदनशील मन आणि मनोविकार यांच्यात नेहमीच समरप्रसंग उद्भवत असतात.
धृतराष्ट्र म्हणजे आपलं मन, अनेक विचारांना आणि विकारांना जन्म देणारं. धृतराष्ट्र आंधळा होता, आपलं मनही आपल्या विकारांकडे अंधपणानेच पाहात असतं. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी आंधळी नव्हती परंतु, डोळ्यांवर पट्टी लावून जगत होती. त्याचा अर्थ आपण अनेक घटनांकडे डोळेझाक करीत असतो.
एकही पांडव त्यांचे वडील पांडू यांच्यापासून जन्मलेला नव्हता. त्यांची आई कुंती हिस ऋषींकडून मंत्र मिळालेला होता, या मंत्राच्या जपाद्वारे वेगवेगळ्या देवांना बोलावण्याची शक्ती तिला मिळालेली होती. हे देव पांडवांचे जन्मदाते होते. कर्ण हा सूर्यपुत्र होता. कर्तव्याचा देव मानला जाणारा धर्म हा युधिष्ठिराचा जन्मदाता होता. देवांचा देव इंद, अर्जुनाचा जन्मदाता होता. भीमाचे वडील वायू तर नकुल आणि सहदेवाचे वडील अश्विनीकुमार होते.
आपल्याला होत असलेल्या जाणिवा किंवा संवेदना या दैवाचाच भाग असतात. आपले जीवन सुरळीत चालावे म्हणून त्या आपल्यामध्ये जन्मजात असतात. पांडवांच्या आईचं नाव पृथा म्हणजेच पृथ्वी होतं. कृंतीभोज राजानं तिला दत्तक घेतल्यावर ती कुंती नावानं ओळखली जाऊ लागली. पांडवांचा जन्म पृथ्वी म्हणजे धरणीमाता आणि दैवीशक्ती यांच्यापासून झाला.
कर्णाचा जन्म सूर्यदेवता आणि धरणीमाता यांच्या मिलनातून झालेला होता. कर्ण अहंपणाचा प्रतीक आहे. कर्णाप्रमाणेच आपला अहंपणाही बंदिस्त असतो. केवळ गुरूच्या हस्तक्षेपामुळे अहंपणाचं संरक्षक कवच दूर सारता येतं. हा गुरूच आपल्यातला अहंपणा नष्ट करू शकतो.
महाभारतात वर्णन केलेला कृष्णही एक प्रतीकच आहे. त्याचा गर्द निळा रंग हा शाश्वत रंग आहे. हा रंग आकाशाचा आहे, तसेच अथांग महासागराचाही आहे. पिवळा रंग धरतीमातेचा आहे. पिवळं वस्त्र परिधान केलेला कृष्ण म्हणजे आत्म्यानं घातलेलं शरीररूप वस्त्र होय. म्हणूनच ज्यावेळी आपणास आपली स्वत:ची ओळख पटते त्यावेळी आपल्यात आणि कृष्णात किंवा विष्णूत, मग कोणताही अवतार असो, फरक नसतो.
अनुवाद : जॉन कोलासो
---------------------------------------
महाभारत सिखाती है लाइफ मैनेजमेंट....
Source: धर्म ङेस्क. उज्जैन | Last Updated 18:00(22/10/10)
आर्टिकल
Share16
Email Print Comment
रिलेटेड आर्टिकल
महाभारत सिखाती है लाइफ मैनेजमेंट.... Share16
महाभारत लिखकर भी खुश नहीं थे वेद व्यास Share12
भगवान चाहिए तो ऐसा हो आपका मन Share
ऐसे बुलाएंगे तो दौड़े आएंगे भगवान Share
बेडरूम में क्यों नहीं रखते भगवान की तस्वीर? Share14
महाभारत की कहानी केवल कोई पौराणिक कथा भर नहीं है। यह जीवन का सार है। अगर आधुनिक दृष्टिकोण से देखा जाए तो मैनेजमेंट के सारे सूत्र महाभारत में मौजूद है। महाभारत हमें कर्म की शिक्षा और व्यवहारिक जीवन का ज्ञान दोनों बातें बताती हैं। महाभारत की घटनाओं से हम कई महत्वपूर्ण बातें सीख सकते हैं। हिंदू धर्म के चार प्रमुख ग्रंथ हमें चार बातें सिखाते हैं, रामायण रहना, महाभारत करना, गीता जीना और भागवत मरना सिखाती है।
आज हम महाभारत से कर्म और लाइफ मैनेजमेंट के कुछ सूत्र सीख सकते हैं।
- महाभारत का सबसे बड़ा सूत्र है सकारात्मक दृष्टिकोण। जो भी हो रहा है उसमें सकारात्मक दृष्टि से देखें। उसमें अपने लिए कुछ नई संभावनाएं तलाशें। जब युधिष्ठिर और दुर्योधन के बीच राज्य का बंटवारा हुआ तो दुर्योधन को हस्तिनापुर का राज्य मिला और पांडवों को वीरान जंगल खांडवप्रस्थ, लेकिन पांडव दु:खी नहीं हुए उन्होंने भगवान कृष्ण की मदद से उसे इंद्रप्रस्थ बना दिया।
- संयमित भाषा, महाभारत सिखाती है कि शत्रुओं से भी संयमित भाषा से बात करनी चाहिए। जिससे हमारे भावी संकट टल सकते हैं। इंद्रप्रस्थ में द्रोपदी ने दुर्योधन को अंधे का बेटा कहकर मजाक उड़ाया और खुद अपमानित हुई।
- शांति का रास्ता सबसे श्रेष्ठ होता है। महाभारत सिखाती है कि जीवन में सबसे मुश्किल से केवल शांति ही मिलती है। भगवान कृष्ण ने शांति के लिए मथुरा छोड़ द्वारिका बसाई। महाभारत युद्ध के पहले भी वे खुद शांति दूत बने थे।
- आज के प्रतिस्पर्धा के दौर में सबसे कठिन है प्रतियोगिता में टिकना। भगवान कृष्ण के जीवन से सीखा जा सकता है कि जब तक आपको अपने शत्रु की कमजोरियों का पता न हो, उससे दूर ही रहना चाहिए। जब हमें दुश्मन को हराने का सूत्र मिल जाए तभी किसी से मुकाबले में उतरना चाहिए।
- पांडवों में एकता का सूत्र द्रोपदी थी, जो कि प्रेम का प्रतीक थी और सौ कौरव भाइयों में एकता का उद्देश्य राज्य का लालच था। हमारे संबंधों के केंद्र में जैसी भावनाएं होंगी, उसका परिणाम भी वैसा ही होगा। पांडव प्रेम से अंत तक साथ रहे, कौरव युद्ध में मारे गए।
Comments
Post a Comment