रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येणारा काळ कोणता? आणि तेव्हा युरोपमध्ये काय घडत होते?


या बाबतीत आधीच काही प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. महाभारत द्वापार युगामध्ये झाले आणि रामायण त्रेता युगामध्ये. युगाच्या कालगणनेनुसार महाभारत साधारणतः ५५०० तर रामायण ९६९०० वर्षांपूर्वी झाले. युगांचीच कालगणना ग्राह्य धरायला हवी करण ती या महाभारतात आणि रामायणात सुद्धा आलेली आहे. आजकाल लोक चुकीच्या समजुतीत काही तुटपुंज्या शोधाच्या आधारे कल्पना करतात की महाभारताच्याया आधी काही हजार वर्षे रामायण झाले पण ते पूर्ण चूक आहे.

या दोन कालावधीत एवढा फरक आहे आणि त्या वेळी भौगोलिक रचना आजप्रमाणे नव्हती.

Comments

Popular posts from this blog

राम जैन धर्म भगवान्

महर्षी कश्यप

चतुर्दश विद्या